शेअर बाजार घसरला   

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढल्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ८८०.३४ अंकानी कोसळून ७९ हजार ४५४ अंकांवर स्थिरावला. तर निफ्टी २६५.८० अंकांनी कोसळून २४ हजार ०८ वर मार्गक्रमण करत होता. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे भारतीय शेअर बाजाराचा आठवडा निराशाजनक राहिला. 

Related Articles